होम » कार्यक्रम आजचा सवाल
आजचा सवाल

महागाईच्या मुद्द्यावर संसदेत स्थगन प्रस्ताव आणण्याची विरोधकांची मागणी योग्य आहे का?
महागाईच्या मुद्द्यावर संसदेत स्थगन प्रस्ताव आणण्याची विरोधकांची मागणी योग्य आहे का? असा आजच्या चर्चेचा विषय होता. यात काँग्रेसचे आमदार जनार्दन चांदूरकर, ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते भालचंद्र कांगो, भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी, ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित सहभागी झाले.
प्रतिक्रिया कळवा











