होम » कार्यक्रम आजचा सवाल
आजचा सवाल

सरकारने मुंबई बिल्डरांच्या घशात घातलीय, हा विरोधकांचा आरोप योग्य आहे का?
सरकारने मुंबई बिल्डरांच्या घशात घातलीय, हा विरोधकांचा आरोप योग्य आहे का? असा आजच्या चर्चेचा विषय होता. यात काँग्रेसचे नेते भाई जगताप, गिरणी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रवीण घाग, नगर विकास अभ्यासक चंद्रशेखर प्रभू , विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे सहभागी झाले.
प्रतिक्रिया कळवा











