होम » कार्यक्रम आजचा सवाल
आजचा सवाल

पश्चिम घाटाला जागतिक वारशाचा दर्जा मिळाल्यानंतर राज्य सरकारच्या मानसिकतेत बदल होईल का ?
03 जुलै
पश्चिम घाटाला जागतिक वारशाचा दर्जा मिळाल्यानंतर राज्य सरकारच्या मानसिकतेत बदल होईल का ? असा आजचा सवाल होता.
भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी, पर्यावरणवादी कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, तेर पॉलिसी सेंटरचे अध्यक्ष विनिता आपटे,
देवराईचे विश्वस्त प्रा. जय सामंत,सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर सहभागी झाले होते.
आजचा सवाल पाहण्यासाठी व्हिडिओ आयकॉनवर क्लिक करा
प्रतिक्रिया कळवा
बातम्या
देश-विदेश













